श्री कान्होमहाराजांच्या चरित्रात बर्याच चमत्कारांचा समावेश आहे, पण या चमत्कारांपलिकडे त्यांचे
श्री ज्ञानेश्वरांदि भावंडाशी असलेले काका – पुतण्याचे नाते महत्वाचे आहे.
ज्ञानोबांच्या पाठीशी ठामपणे उभे राहुन भागवत धर्माच्या उभारणी साठी आपल्या स्वतःचा व इतर संतांचाही अभिनीवेष (अभिमान)
बाजुला ठेवून सगळ्यांना भागवत धर्माच्या ध्वजा खाली एक्त्र आणले. ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधीचे
पुर्ण नियोजन सलागार या नात्याने निभावले व
खिरापतीच्या किर्तनाची जबाबदारी माऊलींच्यां सांगण्यानुसार पार पाडली
व आजहि तो व्दादशीच्या खीरापतीचा मान परंपरेप्रमाणे वंशजांना दिला जातो.
पाठी मागे...
पहिले पान