या संत श्रेष्ठांनी आपल्या आयुष्यात ज्ञानेश्वर माउलींच्या भागवत धर्माचा प्रसार व
प्रचार करत समाजाचे प्रभोधन केले व नंतर देह ठेवल्यावर दुष्काळग्रस्त
जनतेला पाण्याच्या पाझरांनी जिवनदान दिले व मरावे परि किर्ती रुपे उरावे हि उक्ती सार्थ ठरवली.
पाठी मागे...
पहिले पान